नरवीर चिमाजी आप्पा यांच्या शौर्याने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या मिरा भाईंदर शहरात आपलं स्वागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पावनभूमिला सांस्कृतिक, सामाजिक, नैसर्गिक अस एक ऐश्वर्य लाभलेले आहे. ते ऐश्वर्य असंच अबाधित ठेवून मीरा भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या एकूण सेवेसाठी नेहमीच सज्ज आणि तत्पर झालेली आहे.